
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व...
23 Oct 2021 7:00 PM IST

गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात अॅक्टीव झाल्या आहेत. मग तो लखीमपूर खेरी घटनेतील शेतकऱ्यांचा मुद्दा असो की दलित समाजातील अत्याचाराचा मुद्दा असो किंवा मग हाथरस सारख्या...
23 Oct 2021 6:25 PM IST

आज सकाळी तब्येत खराब झाली म्हणून राज ठाकरे यांनी पुण्याचा दौरा रद्द केला. ते पुण्यामध्ये मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेणार होते. मात्र, आज सकाळी त्यांनी आजारी असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दौरा...
23 Oct 2021 5:50 PM IST

पंजाबच्या राजकारणात कॅप्टन अमरिंदर सिंह पुन्हा चर्चेत आले आहेत. मात्र, यावेळी त्यांची तथाकथित पाकिस्तानी मैत्रिण अरुसा आलम यांच्यामुळे ते सध्या चर्चेत आहे. खरं तर राज्याचे उपमुख्यमंत्री सुखजिंदरसिंग...
23 Oct 2021 3:00 PM IST

आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्याच्या अधिकारांवर पुन्हा एकदा भाष्य केलं....
23 Oct 2021 2:19 PM IST

जम्मू कश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शनिवारी 23 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबाची भेट घेतली....
23 Oct 2021 2:10 PM IST

बिंदी, कुंकू किंवा सिंदूर नवऱ्याचे आयुष्य वाढवते असं कुठे दिसत नाही.... कुंकू, सिंदूर, बिंदी कपाळाला... भांगेत लावल्यामुळे जे नाहीतच ते कोणतेही देव किंवा देवी प्रसन्न होत नाहीत. तसे असते तर रीतसर...
23 Oct 2021 11:24 AM IST

कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीतही शेतकरी खंबीरपणे उभा राहिला. त्यांनी या काळात अनेक शेतकऱ्यांनी अन्नधान्यासह भाजीपाला घर पोहोच केला. या शेतकऱ्यांच्या पाठिमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या महिलांसाठी कृषी...
23 Oct 2021 10:45 AM IST

मुंबईत गगनचुंबी इमारतीचे जाळे पसरले आहे. मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु मुंबई अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत...
23 Oct 2021 10:45 AM IST






