
राज ठाकरे(Raj thackrey) यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिल्यामुळे राज्यातील वातावरण प्रचंड तापण्याची शक्यता आहे.त्यावर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी...
2 May 2022 2:23 PM IST

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेची राज्यभरात चर्चा आहे. तर या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावा केला. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत...
2 May 2022 2:12 PM IST

AIMIM चे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात जे सुरू आहे ते देशात मुस्लिमांविरोधात द्वेषाचे वातावरण पसरवले जात असल्याचे द्योतक आहे. तसेच देशात जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत. त्या...
2 May 2022 10:51 AM IST

राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ते अचानक चर्चेत आले होते. तर या भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले आहे. त्यामुळे राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय...
2 May 2022 8:38 AM IST

बाबरी मशीद पाडली तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात लपला होता, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांना विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले...
1 May 2022 8:30 PM IST

सध्या देशात धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यावरून चिंतेचे वातावरण आहे. त्यापार्श्वभुमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशाचे तुकडे करणे हा भाजपचा अजेंडा असल्याची टीका...
1 May 2022 8:17 PM IST

मध्यप्रदेशमध्ये खरगोनमध्ये शांतता असल्याचा दावा मध्य प्रदेश सरकार करत आहे. मात्र, आज रविवारी सरकारने अचानक खरगोनमध्ये सोमवारी आणि मंगळवारी कर्फ्यू लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. सध्या...
1 May 2022 7:03 PM IST








