
जालना येथे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना महिलेनं अडवल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी सुपारी घेऊन दुकानातील १५ लाखांचं सामान लंपास केल्याची तक्रार या महिलेने अब्दूल सत्तार यांच्याकडे केली. देशभर...
15 Aug 2022 1:08 PM IST

"ठाकरे सरकार ५ नाही २५ वर्षे चालेल असे काही जण म्हणत होते, कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी बोलावे लागते, पण सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही," असा टोला अजित पवार यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. तसेच...
15 Aug 2022 12:47 PM IST

हर घर तिरंगा उपक्रमावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. मार्मिक साप्ताहिकाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एक व्यंगचित्र दाखवत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला सवाल...
14 Aug 2022 8:54 PM IST

७५ वर्षांपूर्वीचा भारत आणि आताचा भारत यामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनाला अनेकांचा हातभार लागला आहे. पण ७५ वर्षांच्या या काळात देशाने केलेली प्रगती आणि सध्या निर्माण झालेले परिस्थिती याचे...
14 Aug 2022 8:52 PM IST

बदलत्या काळानुसार सिनेसृष्टीसोबतच मराठी नाट्यसृष्टीलाही ग्लॅमर मिळाले आहे. पण नाट्य हे केवळ मनोरंजन, प्रसिद्धि आणि ग्लैमरचे क्षेत्र नसून नाटकाच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचेही साधन आहे. त्यातून...
14 Aug 2022 8:46 PM IST

मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना विनायक मेटे यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे....
14 Aug 2022 8:20 PM IST

देशाचा स्वातंत्र्यलढ्यामुळे कष्टकरी जनतेच्या स्वातंत्र्याकडून अपेक्षा वाढल्या होत्या...पण स्वातंत्र्यानंतर या कष्टकरी जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का, ७५ वर्षात देशाची अजिबात प्रगती झाली नाही...
14 Aug 2022 6:48 PM IST

एकीकडे देशात आज़ादी का अमृत महोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. पण दुसरीकडे अजुनही सामान्य माणुस हा मुलभूत समस्यांमध्ये गुदमरतोय.....देशातील अनेक कुटुंबाच्या वेदना मांडणारे अब्दुल मतीन यांनी लिहिलेले आणि...
14 Aug 2022 6:38 PM IST







