Home > मॅक्स व्हिडीओ > ७५ वर्षात देशाने काय कमावले काय गमावले?

७५ वर्षात देशाने काय कमावले काय गमावले?

७५ वर्षात देशाने काय कमावले काय गमावले?
X

७५ वर्षांपूर्वीचा भारत आणि आताचा भारत यामध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनाला अनेकांचा हातभार लागला आहे. पण ७५ वर्षांच्या या काळात देशाने केलेली प्रगती आणि सध्या निर्माण झालेले परिस्थिती याचे विश्लेषण केले आहे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांनी...त्यांच्याशी संवाद साधला आहे किरण सोनवणे यांनी...

Updated : 14 Aug 2022 3:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top