
दिल्लीच्या सीमेवर तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची चर्चा जागतिक स्तरावर जाऊन पोहोचली आहे. जगभरातील अनेक कलाकारांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा...
6 Feb 2021 6:30 PM IST

अमेरिकन पॉप सिंगर रिहानाने (Rihanna) शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या एका ट्विटमुळे सोशल मीडियासह सर्व मुख्य माध्यमांवर चांगलीच चर्चा सुरु आहे. रिहानाने सीएनएन चॅनलचा एक रिपोर्ट ट्विट केला होता. त्यावर...
6 Feb 2021 6:12 PM IST

लोकांनी सरकारपासून म्हणजेच राजकारणापासून दूर राहून काम केले तर देशाचा विकास होऊ शकतो, त्यामुळे माझा सल्ला आहे की तुम्ही सरकारपासून लांब राहा, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकीर यांनी केले आहे....
6 Feb 2021 5:32 PM IST

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोदी सरकारमुळे जास्त चिघळले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. नवीन कृषी कायदे योग्य आहेत, त्यात सुधारणा होऊ शकते, पण केंद्राने राज्यांना...
6 Feb 2021 5:26 PM IST

कोरोना संकटाच्या काळात मोदी सरकारचे बजेट मांडले गेले. पण हे बजेट म्हणजे भरपूर पैशाचा भ्रम आणि आरोग्याचा मार्ग धूसर आहे, अशी टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांना केलीये. त्यांच्या...
6 Feb 2021 2:30 PM IST

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र या आंदोलनाविरोधात वृत्तांकन करत असल्याचा आरोप करत काही प्रसारमाध्यमांना गोदी मीडिया म्हणत...
6 Feb 2021 1:48 PM IST








