१२ वर्षांनी मोदींना गडकरींचे कोणते म्हणणे पटले?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Feb 2021 11:15 AM GMT
X
X
इथेनॉलचा वापर इंधन म्हणून होऊ शकतो हे मी गेल्या १२ वर्षांपासून सांगतो आहे, पण मोदींसह सगळ्यांना माझे म्हणणे आता पटले आहे, असे मत केंद्रीय नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. वर्धा मंथन २०२१ या कार्यक्रमात ग्राम स्वराज की आधारशीला या परिसंवादात ते बोलत होते.
Updated : 6 Feb 2021 11:15 AM GMT
Tags: nitin gadkari narendra modi
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire