#Farmer Protest : कृषी कायदे योग्य पण सरकारचे चुकले – राज ठाकरे
टीम मॅक्स महाराष्ट्र | 6 Feb 2021 11:56 AM GMT
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मोदी सरकारमुळे जास्त चिघळले आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. नवीन कृषी कायदे योग्य आहेत, त्यात सुधारणा होऊ शकते, पण केंद्राने राज्यांना विश्वास घ्यायला हवे होते, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.
Updated : 6 Feb 2021 11:57 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire