
बाबासाहेब म्हणाले होते..."मानवी अधिकार कायद्याने नव्हेत तर समाजाच्या सामाजिक आणि नैतिक अधिष्ठानामुळे संरक्षित होतात. समाजातील लोकशाही ही राजकीय लोकशाहीचा पाया असायला हवी...त्याउलट नव्हे." (२५...
4 Aug 2021 5:51 PM IST

कोणताही समाज आपल्या भविष्याची नेमकी कोणती दिशा पकडणार हे त्या समाजात कोणते सामाजिक तत्वज्ञान आणि तेही कोणत्या प्रतीचे रुजले आहे यावरुन ठरते. समाजात एकाच वेळीस अनेकविध आणि परस्परविरोधीही तत्वज्ञानांचे...
10 July 2021 11:14 AM IST

ललित साहित्य अथवा संशोधनात्मक लेखन या वस्तू आहेत काय, वैचारिक अथवा शैक्षणिक लेखन ही व्यावसायिक सेवा आहे काय? मानवजातीच्या कळवळ्यातून उठणाऱ्या काव्यमय उद्गारांवर कर लागू शकतो काय? जीवनाचा अर्थ शोधू...
8 Jun 2021 6:02 PM IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीपूर्व अभ्यासक्रमात सिंधू संस्कृतीचे नामकरण 'सरस्वती संस्कृती' करण्याचे सूतोवाच केल्याने इतिहास संशोधकांमध्ये खळबळ उडाली असली तरी सरकार व सरकारी विलान मात्र या बदलामुळे...
4 April 2021 5:15 PM IST

भारतामधील गरीब व श्रीमंतांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याचे दिसणे. हे अर्थव्यवस्थेच्या घोर अनारोग्याचे लक्षण आहे. भारतात १९३९-४० मध्ये १% अतिश्रीमंतांकडे एकूण संपत्तीच्या २०.७% संपत्ती होती....
19 Jan 2021 10:27 AM IST

काही काळापूर्वी भारतातून होणाऱ्या ब्रेन ड्रेनची चर्चा जोरात होती. देशात उच्च शिक्षण घेणारे बुद्धिवंत विदेशात स्थायिक होणे पसंत करत असल्याने हा बाहेर जाणारा बुद्धीचा ओघ कसा थांबवायचा याची चिंता सरकारही...
17 Jan 2021 11:09 AM IST









