
जागतिक अर्थव्यवस्थेत पुन्हा महामंदीची लक्षणे असून एकमेकांशी स्पर्धा करणा-या पतधोरणांपासून जगभरच्या मध्यवर्ती बँकांनी फारकत घ्यावी व स्वतंत्र समन्यायी धोरणे आखावीत. असे रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ....
8 Jan 2021 2:40 PM IST

वाढती लोकसंख्या हा तिनेक दशकांपुर्वी चिंतेचा विषय बनला होता. त्यावर वारंवार लिहिलेही जात होते व धोक्याचे इशारे दिलेही जात होते. भारताच्या प्रगतीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणुन लोकसंख्येच्या...
7 Jan 2021 9:12 AM IST

राष्ट्रवाद लोकांचे पोट भरू शकत नाही आणि नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षितही ठेवू शकत नाही. राष्ट्राराष्ट्रात आपापल्या राष्ट्रांवर तेवढेच प्रेम असणारे आपसात तेवढेच प्रेम करु शकत नाहीत. सांस्कृतिक,...
20 Dec 2020 10:05 AM IST

व्यवस्था बदलत राहतात. कोणतीही व्यवस्था अमरतेचा पट्टा घेऊन जन्माला आलेली नाही हे आपण पाहिले. सुजाण व विचारी नागरीक आपल्या भविष्यातील पिढ्या अधिकाधिक चांगल्या वातावरणात वाढाव्यात यासाठी नवनव्या...
18 Dec 2020 10:36 AM IST

भारतीय शेतीच्या समस्या या बाजारपेठ निर्मित नसून बव्हंशी सरकारी धोरणांमुळे निर्माण झाल्या आहेत. जागतिक शेतीकडे एक दृष्टीक्षेप टाकला तर तिच्यापुढे मात्र, वेगळ्याच समस्या आहेत. आपल्या शेतीलाही त्या...
2 Dec 2020 12:55 PM IST

शेती हा पुरातन उद्योग आहे. मेहेरगढ येथील सापडलेल्या पुरातत्वीय अवशेषांनुसार भारतातील शेतीचा उगम इ.स. पुर्व किमान १०,००० वर्ष एवढा जातो. तो त्याहीपेक्षा पुरातन असला पाहिजे. सिंधु संस्कृतीत शेती ही...
25 Nov 2020 10:21 AM IST









