
भारतीय साधनसंपत्ती परिषदेत मी म्हणालो होतो की... 'आपल्या विचारांच्या टोळक्यात सर्वमतान्वये अनुकूल तेच ते विचार मांडत टाळ्या घेत पाठ थोपटून घेण्यापेक्षा ज्यांच्या विरोधात तुमचे विचार आहेत त्यांच्यासमोर ...
16 May 2022 10:22 AM GMT

मुमताज महल चवदाव्या अपत्य जन्माच्या वेळेस १७ जुन १६३१ रोजी बु-हाणपूर येथे वारली. दारा शुकोह, औरंगजेब ते शाहजहानची लाडकी लेक जहानाअरा बेगम ही तिची आजही इतिहासात स्थान मिळवून बसलेली अपत्ये. बु-हाणपूर...
14 May 2022 8:19 AM GMT

भारतात एके काळी मुक्त समाज राहत होता. हे संस्कृतीरक्षक म्हणवणारे टोळभैरव सांगत नाहीत. भारतात एके काळी तरुण तरुणी स्वतंत्र होते. व आपले वर/वधू स्वत:च निवडत. ती संधी मिळावी म्हणून मदनोत्सव/वसंतोत्सव...
25 Oct 2021 5:15 AM GMT

१) Non believer (काफिर) पैगंबरंच्या दृष्टीने कोण होते? हा खरा प्रश्न आहे. प्रथम ते काफिर ज्यू होते आणि त्यात ख्रिस्चनांची भर पडली. ते का काफिर ठरले? कारण ज्यू हेच आपले प्रथम अनुयायी होतील असे...
22 Aug 2021 3:33 AM GMT

कोणताही समाज आपल्या भविष्याची नेमकी कोणती दिशा पकडणार हे त्या समाजात कोणते सामाजिक तत्वज्ञान आणि तेही कोणत्या प्रतीचे रुजले आहे यावरुन ठरते. समाजात एकाच वेळीस अनेकविध आणि परस्परविरोधीही तत्वज्ञानांचे...
10 July 2021 5:44 AM GMT

भारतीय मानसिकतेत निर्मितीक्षमतेचा एकुणातच अभाव असावा असे वाटावे असे चित्र दिसते. शिक्षण निर्मितीक्षम, कल्पक आणि धोरणी नागरिक बनवण्यासाठी असते. हा सिद्धांत पुढे आला तेंव्हा युरोपातील शिक्षणपद्धती या...
8 July 2021 7:09 AM GMT