पुलवामा हल्ल्याचा तपास कुठपर्यंत आला?
How far did the Pulwama attack investigation come?
१४ फेब्रुवारी २०१९मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात ४२ जवान जागच्याजागी शहीद झाले. या हल्ल्याचा तपास कुठपर्यंत आला? अद्यापही सत्य बाहेर आले नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर होत चालला आहे. सद्यस्थिती पाहता आणखी पुलवामासारख्या घटना घडतील? अशी चिंता महाराष्ट्रचे माजी सहाय्यक पोलीस अधिकारी, ॲड धनराज वंजारी यांनी सोशल ऑडिटच्या ४ भागात व्यक्त केली आहे. काय आहे देशातील सुरक्षेपुढील आव्हानं सांगताहेत? पाहा…