शेतकऱ्यांनो दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्याल?

Update: 2020-06-27 10:07 GMT

राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. याबाबत शेतकऱ्यांना मदतीसाठी काय करावे, कुणाशी संपर्क साधावा, त्यांना कधीपर्यंत पेरणी करता येईल? याबद्दल माहिती देत आहेत, कृषी उपसंचालक अनिल भोलरेFull View

Similar News