"नाकरिकत्व सुधारणा विधेयकामुळे देशाला आंनद झाला पाहीजे. हा देश माणसांचा आहे पण देशभक्तांचा नाही. जे देशात चाललंय तो पुर्ण नंगानाच आहे.देशभक्ताला हा कायदा कौतुकास्पद वाटेल पण काही लोकांना हा कायदा मान्य नाही." असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलंय.
बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विधेयकला विरोध करत आहेत. परंतू याच ममता बॅनर्जी काही वर्षापुर्वी म्हणाल्या होत्या की, 'हा कायदा लागू करा नाही तर, आमच्या बंगालला याच्या झळा पोहचतील' असं संभाजी भिडे यांनी सांगितलं आहे. पाहा काय म्हणाले संभाजी भिडे...