देशात प्रत्येकाचे हिंदुत्व वेगवेगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच हिदुत्व वेगळ होतं सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेउन त्यांनी काम केलं. त्याचप्रमाणे शिवसेनेचं हिंदुत्व वेगळे आहे. असं मत आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केलं.
रांज्यांत सर्वात गंभीर परिस्थिती पाण्याची आहे. रांज्यांत शुद्ध पाण्याचा टक्का घटला आहे. त्याकडे लक्ष देण महत्वपुर्ण आहे. तसच साफ दिल, साफ बाते, साफ निती आणि त्रिवेणीसंगमाचे हे सरकार आहे.
सध्या मुळ मुद्दयांवर चर्चा न करता वेगळ्याचं बांबीवर चर्चा केली जाते. त्यामुळे आता अगोदर समजून घ्यावं लागेल आणि मगच काम करावं लागेल. आणि हे सरकार ५ वर्ष चालेलं असा विश्वास यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केलं आहे.