जे हिंदू तुमचे समर्थन करत आहेत त्यांना साथ द्या.. हिंसा टाळा

Update: 2019-12-15 13:18 GMT

नागरिकत्व संशोधन विधेयकामुळे आसाम राज्यासह ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली आहे. हे विधेयक मुस्लिमद्वेषी असल्याची टीका भाजपवर केली जातेय. मात्र, अशा परिस्थितीतही ज्येष्ठ पत्रकार खालिद हाश्मी मुस्लिम बांधवांना प्रेमपुर्वक आवाहन करत आहेत. देशातील अशांततेच्या आणि भेदभावपुर्ण वातावरणात हा संदेश देशभर पोहोचणं गरजेचा आहे... हा व्हिडीओ नक्की पाहा...

Full View

Similar News