राज्याच्या अर्थसंकल्पात सरकारचा कशावर असेल भर?

Update: 2020-01-25 09:04 GMT

महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कायदा सुव्यवस्था सुधाऱण्यावर भर देण्याचे संकेत अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये दिवंगत माजी मंत्री सुंदरराव सोळंके (Sundarrao Solanke) यांच्या बीडमधील अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.

हे ही वाचा..

पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत का देत नाहीत याबाबत सरकारने आता स्वत: पुढाकार घेतला असून लवकरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैस जमा केले जाणार असणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी माजलगाव शहरातील अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचं सांगत त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/196597044856294/

Similar News