दारुबंदी: आम्ही दारुचा मारच खायचा का?

Update: 2021-06-02 14:24 GMT


महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा अनेक सामाजिक संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. चंद्रपूरमध्ये मोठ्या संघर्षानंतर दारुबंदी करण्यात आली होती. मात्र, सरकारने दारूबंदी यशस्वी न झाल्याचं कारण देत दारूबंदी वरील बंदी उठवली आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बातचीत केली पाहा काय म्हटलंय हेरंब कुलकर्णी यांनी

Full View

Tags:    

Similar News