गेल्या ५ वर्षापासून निपक्षपणे पत्रकारीता करणाऱ्या मॅक्स महाराष्ट्र सारख्या माध्यमांचा हॅकींगकरुन आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. या महिन्यात दोनदा यू ट्यूब, फेसबुक हॅक करण्यात आलंय. हॅकींग होवून १५ दिवस झालेत, मात्र अजूनही काहीचं कारवाई झाली नाही. एक संवेदनशील सरकार म्हणून तूम्ही यावर काही कारवाई करणार आहात का? गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारले असता याबाबत चौकशी सुरु आहे असं मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं.
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/529051937736115/