वादळी वाऱ्याने कारखान्याचे पत्रे उडाले

Update: 2021-06-06 02:42 GMT


सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. भटवाडी येथील काही घरे तसेच शिराळा एम . आय. डी. सी. मधील कारखान्यांचे पत्रे उडाले आहेत. वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शक्यता आहे. पण हे कारखाने बंद असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

Full View
Tags:    

Similar News