काँग्रेस पक्षाचे प्रभारी रणदीप सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार वर टिका केली आहे, बेरोजगारीचे प्रमाण इतर देशांपेक्षा भारतात जास्त असल्याचं म्हणत आर्थिक मंदीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नियंत्रण मिळवणं कठीण होत आहे. निवडणुकीच्या काळात जनता मतदानाच्या वेळी योग्य तो निर्णय घेईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पाहा व्हिडीओ..