शाळकरी मुलांची मागणी शेतकरी कर्जमाफी झाली पाहीजे

Update: 2019-12-20 04:02 GMT

अमरावती जिल्ह्यातून शाळकरी मुलं विधानभवन पाहण्यासाठी नागपूर यथे आले होते. शाळकरी विद्यार्थ्यांनी आमदार बच्चू कडू यांचे आभार मानत, बच्चू कडू यांच्यामुळे आज आम्हाला सभागृह पाहायला मिळालं असं मत यावेळी शाळकरी मुंलानी व्यक्त केलं. "देशातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी, बलात्कार हे सगळं बंद झालं पाहीजे." पाहा काय म्हणाले शाळकरी मुलं...

Full View

Similar News