प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पांटलाच्या आदेशाने 4 बंडखोंराची भाजपातुन हाकलपट्टी

Update: 2019-10-10 15:39 GMT

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच अनेक पक्षातील उमेदवारांनी पक्षांतर सुरु केले आणि काही उमेदवारांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. भारतीय जनता पार्टीकडून बंडखोरांना समजवण्यासाठी शर्तीचे प्रयन्त सुरु असतांना काही उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली पण काही उमेवार आपल्या मतावर ठाम असल्याने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.

तुरसमधील चरण वाघमारे, मीरा भाईदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवड मधून बाळासाहेब ओव्हाळ, अहमदपूर लातूरमधून दिलीप देशमुख यांची हकलपट्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सांगण्यावरून केलीय. परंतु काही मतदारसंघात शिवसेना विरुद्ध नरेंद्र पवार आणि दीपक केसकर भाजपाचे बंडखोर आमदार उभे आहेत यांच्याबाबत भाजपने नंमत घेतल्याचं दिसून येत आहे.

Similar News