पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्षाच्या शेवटी देशातील जनतेशी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशाशी संवाद साधला. “आपल्या देशातील तरुणांना योग्य व्यवस्थाच आवडते. ते अशा व्यवस्थेसोबत असतात. या तरुणांना देशातील अराजकतेच्या परिस्थितीची चीड आहे. जातीवाद, घराणेशाही त्यांना आवडत नाही,”
पाहा काय म्हटलंय पंतप्रधानांनी?