या गावाने केला मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प

Update: 2022-09-27 14:30 GMT

मृत्युनंतर माणसाचे काय होते ? याचे सर्वांनाच कुतूहल असते. पण सांगली जिल्ह्यातील या गावाने मृत्यूनंतरही जिवंत राहण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प काय आहे पाहूयात मॅक्स महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सागर गोतपागर यांच्या विशेष रिपोर्ट मधून....


Full View

Similar News