पाऊस नाही, शेतकऱ्यांनी राजकीय चिखलात भात लावावा का?

Update: 2023-07-15 14:24 GMT

पाऊस नसल्याने कोकणातील शेतकऱ्याची भात लावणी थांबली आहे. शेतकरी संकटात असताना राजकीय नेते मात्र राजकारणाच्या चिखलात राजकीय पदाची रोवणी करण्यात व्यस्त आहेत. रायगड जिल्ह्यातील शिहू चोळे या गावातील शेतकऱ्यांच्या संतप्त भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी…

Full View

Tags:    

Similar News