UjaniWaterसोलापूर विरुद्ध पुणे उजनी पाणी प्रश्न पेटला
पुढील जागतिक महायुध्द महायुध्द (Wordwar)झाले तर ते पाण्याच्या (water) प्रश्नावरुन होईल असं सांगितलं जातं. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात उजनी (ujani) धरणातील पाणी पळविल्याच्या निषेधार्थ सर्वच राजकीय पक्ष (politics) आणि शेतकरी संघटनांच्या (farmers)वतीने आंदोलनं सुरु आहेत. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावर उजनी धरणातील पाणी पळवून नेल्याचा आरोप करण्यात येत आहे. पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याआडून बारामतीकर डाव खेळत असल्याच्या चर्चांना सध्या सोलापूर जिल्ह्यात उधाण आले असून तसा आरोपही कऱण्यात येत आहे. काय आहे उजणीच्या पाण्याचे राजकारण पहा प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट.;
0