पालघर जिल्ह्यात पुन्हा माता मृत्यूची चिंता ; आरोग्य विभागाची उपाययोजना ठरली फेल?
महामुंबईपासून जवळ असलेल्या पालघरमधे आजही आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. आरोग्य विभागानं उपाययोजना केल्या असल्या तरी गेल्या सात वर्षात सर्वाधिक माता मृत्यूची नोंद झाली असून सर्व उपायोजन फेल ठरल्याचं दिसत आहे, प्रतिनिधी रविंद्र साळवेंचा रिपोर्ट...;
0