लोडशेडींगचा रसवंतीगृहाला फटका
राज्यातील वाढत्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांबरोबरच छोट्या उद्योगांनाही बसू लागला आहे. पावणेदोन लाख रुपये गुंतवणूक करून रोज मिळतात तीनशे रुपये मग हा रसवतींचा व्यवसाय चालवायचा कसा...? माझ्याच उसाचा रस पिताना मला दुःख होत आहे...!रात्रंदिवस मेहनत करून ऊस शेतातच उभा...? अशा उद्विग्न भावना व्यक्त होत आहेत, प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राउंड रिपोर्ट;
0