बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला जबाबदार कोण...?
महाराष्ट्राचा बिहार अशी ओळख असलेल्या राज्यातील बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून विधीमंडळात आक्रोश होऊनही प्रत्यक्षात मात्रा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे चित्र आहे, प्रतिनिधी हरीदास तावरेंचा रिपोर्ट...;
0