धरण राहिल उशाला पुनर्वसन नाही नशिबाला... अन कोरड पडलिया घशाला
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान प्रकल्पग्रस्तांनी दिलं परंतु तत्कालीन मंत्री नेते यांनी अश्वासनाच ओझे डोक्यावर घेऊन आज पुनर्वसन होईल उद्या पुनर्वसन होईल या भोळ्याभाबड्या जनतेने फक्त तारीख पे तारीख एवढेच पाहिले आहे. 65 वर्षानंतर जे इथल्या राज्यकर्त्यांनी केलं नाही ते मात्र श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली चालेल लढ्याला अखेर यश आले कारण 16 मे 2022 ला होणाऱ्या कोयना धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांच्या परिषदेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते कोयना धरणगृहस्थ यांना जमीन वाटण्याचा शुभारंभ होणार आहे ही जमीन वाटप कशा पद्धतीने होणार आहे याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांचा स्पेशल रिपोर्ट...;
0