"त्यांच्या पिराला चादर चढवून आमची यात्रा सुरू होते", धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना उत्तर
मशिदींवरील भोंग्यांवरुन राज ठाकरे यांना इशारा दिल्यानंतर सोशल मीडियाद्वारे धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात हिंदु-मुस्लिम बांधवांच्या संबंधांची वीण किती घट्ट आहे, राजकारण्यांच्या धार्मिक विखाराबाबत ग्रामीण भागातील जनता काय विचार करते, याबाबत बीड जिल्ह्यातील एका गावातील गावकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत, आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...;
0