Ground Report : तळीये गावात काही उरले आहे का?

Update: 2021-07-29 07:15 GMT

महाड तालुक्यातील तळीये गावातील कोंढालकर वाडीवर दरड कोसळली आणि वाडीतील 32 च्या 32 घरे दबली गेली. या घरांमधील मोजकी दोन चार लोक वगळता कुणीही वाचले नाही. त्या ठीकाणी आता काय स्थिती आहे, या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला आहे. पण त्यापैकी 53 मृतदेह मिळाले तर उर्वरित लोकांचा पत्ता लागला आहे. तीन दिवसांतर इथले शोधकार्य थांबण्यात आले आणि बेपत्ता लोकांना मृत घोषित करण्यात आले आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आमचे प्रतिनीधी प्रमोद पाटील यांनी.

Full View
Tags:    

Similar News