500 करोडचा निधी जातोय कुठे?

Update: 2022-12-17 15:06 GMT

मुंबईतील भायखळा येथील वॉर्ड क्रमांक 220 मध्ये सुमारे चार लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. मात्र पाच वर्षात या भागासाठी ५०० कोटींचा निधी मंजूर होऊनही कामं झाले नाहीत. मग हा ५०० कोटींचा निधी गेला कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे. याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षात नगरसेवकांनी आपलं कर्तव्य पूर्ण केलं का? याचा धांडोळा घेणारा मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी प्रसन्नजित जाधव यांचा जनतेचा जाहीरनामा...


Full View

Tags:    

Similar News