Ground Report : सरकार बदलले पण जनतेच्या समस्या कायम
राज्यातले सत्ताधारी बदलले तरी जनतेच्या समस्या मात्र कायम राहतात, हे अनेकदा समोर आले आहे. असाच एक न सुटलेला प्रश्न आणि त्यामुळे सामान्यांना कोणत्या यातना भोगावे लागतात, याचे वास्तव मांडणारा धम्मशील सावंत यांचा ग्राउंड रिपोर्ट;
0