संतप्त गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पाजले गढूळ व खारे पाणी
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील महिलांनी पिण्याच्या शुध्द पाण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना गढूळ आणि खारे पाणी पाजले. त्याबाबतचा मॅक्स महाराष्ट्रचे धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...;
0