Nana Patole | राज्य व केंद्रातील सरकार हे माजोरी सरकार

Update: 2023-12-14 11:00 GMT

रोज महाराष्ट्रात 14 शेतकरी आत्महत्या करत आहेत, ही काही महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट नाहीये. अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे पिचलेल्या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे आणि अशात सरकारने शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, शेतमजूर यांना वाऱ्यावर सोडलंय. त्यामुळे या देशातील आणि राज्यातील सरकार हे माजोरी सरकार असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केलाय. राज्याच्या मंत्र्याच्या जीवाला धोक्यात असेल तर या देशातील जनता सुरक्षित आहे का? असा सवास महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केलं आहे. 

Full View

Tags:    

Similar News