सुप्रीम कोर्टाची केंद्राला फटकार, शेतकऱ्यांचा मोठा विजय- राजू शेट्टी

Update: 2021-01-11 09:46 GMT

नवीन कृषी कायद्यांवरुन सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारले चांगलेत फटकारले आहे. हा शेतकऱ्यांचा मोठा विजय आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे.

Full View


Similar News