देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?: नाना पटोले
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे.या वक्तव्यावरुन पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत.त्यावरच आता कॉंग्रेसचे(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी टीका केली आहे.;
0