पावसाळी अधिवेशनात शेतकरी प्रश्नांना वाचा फुटेल का?

Update: 2023-07-17 04:30 GMT

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळून त्यावर निर्णय होणं अपेक्षित असतं. राजकीय साठमारीच्या काळात बांधावरील प्रश्नांना आता विधिमंडळात स्थान मिळत नाही का? राज्य दुष्काळा उंबरठ्यावर असताना लोकप्रतिनिधींना त्याची जाणीव होईल का? पहा मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांचा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर Explainer



Full View

Tags:    

Similar News