शेतकरी अवकाळीने त्रस्त, राज्यकर्ते राजकारणात व्यस्त

Update: 2021-03-23 09:08 GMT

राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात व्यस्त आहेत. तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. राज्यातील अंदाजे 36 हजार हेक्टरवरील पिकांच नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कसं नुकसान केलं, याचा थेट बांधावर जाऊन आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी...

Full View
Tags:    

Similar News