पिक विमा ;नुकसान भरपाई देण्यात पिक विमा कंपन्यांची टाळाटाळ

Update: 2023-08-25 02:30 GMT

 मान्सून परतीच्या वाटेवर असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सुरू केलेल्या पिक विमा योजनेअंतर्गत 21 दिवसाचा पावसाचा खंड होऊनही कृषी विभाग आणि पिक विमा कंपन्याकडून सर्वेक्षण केले जात नाही. सर्वेक्षणामध्ये ही मोठा भेदाभाव दिसून आल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून आले.


Full View

Tags:    

Similar News