राजकीय अर्थव्यवस्थेबाबत लोकशिक्षणाची गरज
देशाच्या राजकाऱणात आंदोलन, उद्रेक आणि व्यक्तीकेंद्री विचार याबाबत कायम चर्चा होते. पण राजकीय अर्थव्यवस्थेबाबत लोकशिक्षण होत नाही, त्यामुळे अग्निपथ सारखी हिंसक आंदोलनं होतात, असे विश्लेषण मांडणारा संजीव चांदोरकर यांचा लेख....;
0