#Agniveer अबकी बार 'जवान'
जय जवान.. जय किसान या देशातील नारा होता. शेती कायद्याच्या माध्यमातून 'किसान' उद्ध्वस्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर मोदी सरकार आता ' जवान' देशोधडीला लावण्याचा घाट 'अग्निवीर' करून घालत असल्याचे विश्लेषण लेखक प्रशांत भोसले यांनी केले आहे.;
0