मोदींच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत का?
मोदी सरकारला आता ८ वर्ष पूर्ण होतील...या आठ वर्षांत मोदी पंतप्रधान आणि अमित शहा गृहमंत्री असूनही देशातील हिंदू खतरें में का आलाय? मोदी-शहा-भागवत या सर्व हिंदूंना सुरक्षेची भावना का देऊ शकले नाहीत...याचे परखड विश्लेषण केले आहे, मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर...;
0