#AmbedkarJayanti : बाबासाहेब, संविधान आणि आपण

माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या विधानाच्या अनुषंगाने आजच्या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे ADV.अतुल सोनक यांनी....;

Update: 2022-04-14 03:51 GMT
0

Similar News