प्रकाश आंबेडकर : राज्यपालांच्या अधिकारांबाबत सुप्रीम कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल

Update: 2022-09-02 12:52 GMT

राज्यातील सत्तासंघर्षाच्या लढाईत राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांबाबत त्यांच्या अधिकारींची समीक्षा सुप्रीम कोर्टाने केले पाहिजे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. तसेच वंचित बहुजन आघाडी मुंबई महापालिका निवडणुकीत ११० जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या जागी आपण काँग्रेसमध्ये असतो तर काय केले असते याबद्दलही परखड मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.


Full View

Tags:    

Similar News