तातडीने अधिवेशन बोलवा, नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.;

Update: 2022-06-27 10:30 GMT
0
Tags:    

Similar News