बाळासाहेबांच्या आवाजाशिवाय , व्यक्तिमत्वाशिवाय शिवसेना अधुरी – धैर्यशिल माने

Update: 2022-10-06 11:27 GMT

 हातकणंगले लोकसभेचे खासदार धैर्यशिल माने यांनी देखील दसरा मेळाव्यात त्यांचे विचार मांडले. त्यावेळी बाळासाहेबांशिवाय शिवसेना अधुरी असल्याचं त्यांनी म्हटलं. बाळासाहेबांच्या आवाजाशिवाय , व्यक्तिमत्वाशिवाय शिवसेना अधुरी आहे. बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या प्रत्येक शिवसैनिकाची शिवसेना आहे.

गावागावातील शिवसैनिकाचं कुणी ऐकलं नाही तेव्हा एकनाथ शिंदेंनी ऐकलं. वसंतदादा पाटील यांच्यानंतर लोकांचा मुख्यमंत्री कसा असतो हे एकनाथ शिंदेंच्या रुपाने पाहायला मिळत आहे. एकनाथाचे हात बळकट करा, बाळासाहेबांनी बांधलेली गाठ घट्ट करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं.



Full View

Tags:    

Similar News