चिमूरमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. एवढेच नाही तर राज्यात येत्या काळात आणखी काही जिल्ह्याची निर्मिती करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.