
दहशतवाद्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नं पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळं नेस्तनाबूत केली. या दरम्यान, नेटिझन्सनी...
9 May 2025 5:40 PM IST

मुंबई — केंद्र आणि राज्य सरकारचे आर्थिक संबंध अधिक समतोल आणि उत्तरदायी बनविण्यासाठी आम आदमी पक्षाच्यावतीनं वित्त आयोगाला काही शिफारशी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य...
8 May 2025 9:51 PM IST

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मिरच्या पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्या हल्ल्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देत ६ आणि ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या...
8 May 2025 9:45 PM IST

(मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक श्री महेश वामन मांजरेकर यांनी काल पॉडकास्ट वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी...
22 April 2025 5:59 PM IST

महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातला, दलित कुटुंबातला रमेश होलबोले पुण्यात शिक्षणासाठी येतो. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकतो. त्यानंतर तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकण्यासाठी जातो, तिथं अभ्यास करतो...
20 April 2025 8:53 PM IST

"दीनानाथ" हॉस्पिटल आणि राज्यभरातील धर्मादाय हॉस्पिटलच्या लुटीचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मात्र, काही सामाजिक संस्था या मोफत रुग्णसेवा देत आहेत, अशा संस्थांना सरकारनं अधिक सक्षम कऱण्याची गरज आहे. ...
6 April 2025 3:12 PM IST

मुंबई : आधुनिक भारताच्या विस्तीर्ण डिजिटल विश्वात, एक अदृश्य युद्ध दररोज सुरू असतं. हे युद्ध बंदुकीच्या गोळ्या किंवा बॉम्बसह लढलं जात नाही, तर जाणिवपूर्वक तयार केलेल्या कथा, मॉर्फ केलेले फोटो आणि...
16 March 2025 6:09 PM IST

रवी चव्हाण, मुक्त पत्रकार भारतात सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये होळीचे माहात्म्य तर खूप वेगळे आहे. होळी सर्वच साजरी करतात. परंतु, बंजारा गणात होळी साजरी करण्याची प्रथा फारच वेगळी असून मनाला...
14 March 2025 1:52 PM IST